..आयुष्याची वाट चालूया सगळ्यांनी मिळूनी ,
जातील दुखे जळूनी ,जाईल तो त्रासही पळुनी ,
जेव्हा होईल जड मन अन् वाटेल सांगावेसे काही ,
या इथे या आपण “आयुष्यावर बोलू काही”
शनिवार, २ जून, २०१२
आयुष्यावर बोलू काही.. BLOG तर्फे सुहासच अभिनंदन!!
शुक्रवारी सुहास खामकर ने "भारत श्री" किताब पटकावला पण नेहमी प्रमाणे इतर खेळाची दाखल न घेणाऱ्या मिडीयाने ...
ह्या कडेही काना डोळा केला..... किमान मराठी मिडीयाने तरी ह्याची दखल घ्यायला हवी होती.....
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा