पण काल मुंबई मध्ये झाले तसेच शेवटच्या सभेत ठाण्यातल्याही काँग्रेस कार्यकर्त्यांनी अण्णा हजारेंची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला.
नागपुरातही अण्णांच्या ताफ्यातल्या गाडीवर काँग्रेस कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता.
माज चढलाय ह्या कोंग्रेस च्या गुंडांना..
..आयुष्याची वाट चालूया सगळ्यांनी मिळूनी , जातील दुखे जळूनी ,जाईल तो त्रासही पळुनी , जेव्हा होईल जड मन अन् वाटेल सांगावेसे काही , या इथे या आपण “आयुष्यावर बोलू काही”
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा